एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरं तर मन किती प्रयत्न करतं. प्रयत्न करतं म्हणजे त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करत असतं. मजेची गोष्ट अशी की तेवढं ही पुरं पडत नाही. ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तेव्हा मनाला प्रश्न पडतो की असं का झालं ? मी कुठे कमी पडलो ? याचं उत्तर शोधायला गेलं की जाणवतं की…
Day: September 26, 2011
तर..
माणूस बऱ्याचदा निराश झाला , अपयशी झाला की त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल वाईट वाटत असतं. मग तो जगाला, नशीबाला, नियतीला आणि विशेष म्हणजे लोकांच्या नाशीबांना नावं ठेवतो. पण खरं तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपले नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे, आपण आपल्या परिस्थितीचे दास आहोत हे मान्य केलं पाहिजे .. आणि दासांना स्वतःच्या इच्छा नसतात, आकांक्षा…