संध्याचर

एकदा एखादी गोष्ट भावली की ती बदलू नये असं वाटण यात मात्र माणसाचा स्वार्थ नसतो … ती एक भीती असते कारण तीच गोष्ट जर निराळच वस्त्र , चेहरा घेऊन आली तर त्याचे स्वागत कसे करावे कळत नाही. कदाचित ते नवीन रूप स्वागत करण्याजोग ही नसू शकत ! तेव्हा असं वाटत की मोहक संध्येची सवय का…